"तुझ्या आठवणींनी ओहरफ्लो
होवून
सांडणाऱ्या माझ्या मेंदूपर्यंत
टाक जोडून जलवाहिनी
तुझ्या ह्र्दयाच्या टाकीची
अन हटव दुष्काळ कायमचा..."
सांडणाऱ्या माझ्या मेंदूपर्यंत
टाक जोडून जलवाहिनी
तुझ्या ह्र्दयाच्या टाकीची
अन हटव दुष्काळ कायमचा..."
नमस्कार मित्रहो, मी ज्ञानदेव पोळ, मातीतून निघून शहरात रुजलेला. कधीतरी पाहिलेले, जगलेले अनुभव अलगद स्क्रीनवर उमटवणारा मी...देशाच्या नेत्रदीपक विकासाची गाडी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा क्रमाने धावणार असल्याची स्वप्न दिसू लागली आहेत. पण या साऱ्यात खेड्यातल्या मातीत जगणारा माणूस कुठे आहे? खरच त्याचं जगणं बदललं का? की तो आहे तेथेच आहे? या ब्लॉगच्या माध्यमातून तोच माणूस उचलून त्याच्या वास्तव जगण्यासहित या आभासी स्क्रीनवर चिकटविण्याचा प्रामाणिक केलेला हा छोटासा प्रयत्न...!!!
No comments:
Post a Comment